मान्य सुर्वे ,कोण?

Header Ads Widget

मान्य सुर्वे ,कोण?

              '' मान्य सुर्वे ,,कोण होता ?

        एकेकाळची पठाणाची हुकूमत याने कमी केली.अस बोलतात की दाऊद याच्या एन्काऊंटर पाठीमागे होता.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/manyasurve.html
credit;google
दादरमधील कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या ने 80 दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात वर्चस्व निर्माण केला होता. दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा डॉन म्हणून मन्या सुर्वेची ओळखतात काही लोक त्याला हिंदू डॉन पण म्हणतात.
मनोहर अर्जुन सुर्वे ला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो इकडे मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता.
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/manyasurve.html
credit;google

एका खुनाच्या खटल्यात त्याला जन्मठेप झाली होती. पण तो येरवडा कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथून त्याच्या गुन्हेगारी जीवनाची खरी सुरुवात झाली.

मन्या सुर्वे एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. पण त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर मूळचे बारामतीचे एसपी इसाक बागबान . ते ८३ च्या पोलीस च्या batch मधील होते . 1983च्या बॅचला 'किलर बॅच' म्हटलंय. या बॅचनं मुंबईतील गुन्हेगारी विश्वा संपवली . त्यात रवींद्र आंग्रे प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, अस्लम मोमीन हे सर्व होते . तो काळ होता तो दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी अमर नाईक यांच्या गँगवार चालायचे त्या एका एन्काऊंटर नंतर मुंबई मध्ये एन्काऊंटर ची लाट आली . बागवान यांनी मन्या सुर्वेला मारले लगेच राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला , इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना संपवले . १९९९ नंतर गँगवार कमीच झालं, दाऊद, छोटा राजनसारखे अनेकजण परदेशात पळून गेले होते. 

मन्याचा जन्म 1944 मध्ये रत्नागिरी इथला . त्याच्या आईने दुसरे लग्न केलेलं . सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या सुर्वेने आपली पहिली सुपारी घेतली १९६९ घडविली. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली आणि तो येरवड्यात गेला .येरवड्यात त्याने भटकळ गॅंग सोबत पटले नाही . मग त्याला रत्नागिरी मध्ये पाठवला . असा म्हणतात कि मन्याला दाऊद घाबरायचं .

माहिती स्रोत ;-गुगल ,

छाया चित्र ;-गुगल 

Post a Comment

0 Comments